पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

मनातलं भूत

इमेज
 ''मनात - विचारात अडकलेलं भूत'' भुतांसारख्या नकारात्मक शक्ती या पृथ्वीवर आपल्यामध्ये आहेत. त्यांचा परिणाम बहुतेक अशा ठिकाणी होतो जेथे लोकांची कमी वर्दळ असते किंवा जेथे स्वच्छता नसते. हि नकारात्मक शक्ती एखाद्या आजारी, पिढीत, नैराश्य किंवा एखाद्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होता-होता मधेच पूर्ण नाहीशी होते. नकारात्मक शक्ती माणसाला कमजोर बनवते. याच प्रत्येक्ष उदाहरण आज मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. ते असे की..... नुकतीच दिवाळी संपत आली होती. दिवाळीचे दहा दिवस जरा जास्तच कामात मग्न होतो. जसे दिवस संपत आले तसा थोडा थोडा वेळ मिळत गेला. खरे तर बायकोला सासरी जायची ओढ लागली होती. तिला ही १५ दिवस सुट्टी होती. मी १० दिवस जरा जास्त काम करून ११व्या दिवशी सासरी जायची संधी मिळाली. संधी यासाठी की माझं जास्त सासरी जाणं होत नाही. बायको चा हट्ट आणि त्यात दिवाळीची सुट्टी. आम्ही दोघे सासरी आल्यावर रात्रीचे जेवण उरकून थोडं बाहेर ५ पावली करायला निघालो. बायको म्हणाली, मी लहानपणी तेव्हा एका ताई कडे जायची, खुप जीव लावायचे ते मला. मी म्हणालो, त्यांना कॉल करून सांग, आपण जाऊ घरी उद्या. पण त्या ताई कडे म...

चंद्रग्रहण

इमेज
  शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर | दुपारी १२.३८ - सायं ४.१७ तुम्हाला माहीत आहे? या पूर्वी ५८० वर्षांपूर्वी १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते, असं तज्ञ सांगतात. खगोलशास्त्रज्ञानाच्या मते, हे शतकातील दीर्घकाळ चालणाऱ्या चांद्रग्रहनांपैकी एक आहे. या ग्रहणाचा कालावधी ३ तास २६ मिनिटे २३ सेकंद असेल, म्हणजेच २००१ ते २१०० मधील इतर कोणत्याही ग्रहणापेक्षा दीर्घकाळ चालणारं ग्रहण असेल. या दरम्यान ९७% चंद्र लाल रंगात दिसेल. नासाच्या म्हणण्यानुसार, हे वर्षातील शेवटचा खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. फ्रॉस्ट मून ही आणखी एक खगोलीय घटना आहे. फ्रॉस्ट मून (Frost Moon) म्हणजे, शरद ऋतूतील शेवटची पौर्णिमा आहे. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक प्रदेशातून दिसणार आहे. हवामानाने साथ दिली तर आपल्या भारतातून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांमधून  चंद्रग्रहण पाहता येईल. चंद्रग्रहण आणि त्याचे धार्मिक महत्व हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी होत असल्याने याचे धार्मिक महत्व मोठे असल्याचे ज्योतिषी सांगतात. हे आंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण असल्याने त्याचा प्रभाव...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधी, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

कधी कधी असं का होतं

Udise Plus Students Promotion / Class Promotion 2023-24 (UDISE+ 2022-23) युडायस प्लस

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25