पोस्ट्स

भुताच्या गोष्टी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे

इमेज
  आज Social Media वरती आपण जेव्हा Page Scroll करतो, दोन Video नंतरचा प्रत्येक Video आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो, की बाबा केस कसे विंचरायचे, कपडे कसे घालायचे, Hotel मध्ये बसायचे कसं, जेवायचे कसं, उठायचं कसं..... आपल्या आई बाबा सोबत कसे बोलायचे, आपण ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांबद्दल आपण कसे बोलायचं, कसं वागायचं.... तो त्यांचा  अनुभव झाला नाही का ... पण तो फक्त  त्यांचाच अनुभव झाला... आपला वेगळा असू शकतो एकाच प्रसंगतला दोन व्यक्तींचा अनुभव वेगळा असू शकतो की... जसं पाऊस पडायला लागला की एखाद्याला कविता करावीशी वाटते, एखाद्याला चिंता करावीशी वाटते, की बाबा छप्पर गळतय, करायचं काय त्याचं आपण... मला असं वाटते की   "दुसऱ्याच्या अनुभवाची शिदोरी ही आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी पर्यंत पुरणार ?... नाही का" हो, म्हणजे कधी पर्यंत पुरणार नाही का, आयुष्यात शिकण्यासारखे खूप काही आहे, पण आयुष्यात जगण्यासारखे खूप काही आहे, नाही का.....

मनातलं भूत

इमेज
 ''मनात - विचारात अडकलेलं भूत'' भुतांसारख्या नकारात्मक शक्ती या पृथ्वीवर आपल्यामध्ये आहेत. त्यांचा परिणाम बहुतेक अशा ठिकाणी होतो जेथे लोकांची कमी वर्दळ असते किंवा जेथे स्वच्छता नसते. हि नकारात्मक शक्ती एखाद्या आजारी, पिढीत, नैराश्य किंवा एखाद्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होता-होता मधेच पूर्ण नाहीशी होते. नकारात्मक शक्ती माणसाला कमजोर बनवते. याच प्रत्येक्ष उदाहरण आज मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. ते असे की..... नुकतीच दिवाळी संपत आली होती. दिवाळीचे दहा दिवस जरा जास्तच कामात मग्न होतो. जसे दिवस संपत आले तसा थोडा थोडा वेळ मिळत गेला. खरे तर बायकोला सासरी जायची ओढ लागली होती. तिला ही १५ दिवस सुट्टी होती. मी १० दिवस जरा जास्त काम करून ११व्या दिवशी सासरी जायची संधी मिळाली. संधी यासाठी की माझं जास्त सासरी जाणं होत नाही. बायको चा हट्ट आणि त्यात दिवाळीची सुट्टी. आम्ही दोघे सासरी आल्यावर रात्रीचे जेवण उरकून थोडं बाहेर ५ पावली करायला निघालो. बायको म्हणाली, मी लहानपणी तेव्हा एका ताई कडे जायची, खुप जीव लावायचे ते मला. मी म्हणालो, त्यांना कॉल करून सांग, आपण जाऊ घरी उद्या. पण त्या ताई कडे म...

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

एका भुताची गोष्ट

इमेज
ही एक सत्य घटना आहे. (चिखली, पोखरी - भीमाशंकर, पुणे) माझ्या लहानपणी ची. इयत्ता ८वीत होतो मी दिवाळीत शाळेला सुट्टी पडली की मी काकांच्या गावी जायचो. खुप धम्माल असायची. तिकडे फिरायला खूप आवडायचं मला. काका व सर्व परिवार शेती करायचे, काकांचा मुलगा म्हणजे माझा चुलत भाऊ बंडू आम्ही खूप जिवलग मित्रांसारखे होतो. माझे आई बाबा माझे खुप लाड करायचे. आणि काकांच्या घरी देखील मी सर्वांचा आवडता होतो. माझे चुलत भाऊ पैकी काही जण माझ्यापेक्षा वयाने दोन ते तीन वर्षे मोठे असतील त्यामुळे त्यांच्याशी माझी चांगलीच गट्टी जमलेली होती. ते सुद्धा वाट बघत असायचे मी केव्हा येतोय. माझा चुलत भाऊ बंडू आढारी हा माझा एकदम खास असायचा. मी त्याच्याच सोबत असायचो. मग ते शेतात असो, नदीवर आंघोळ असो की संध्याकाळी बाजारात असो आमची जोड़ी ठरलेली. असेच एका संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. काकांनी फटाके खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. आम्ही दोघानी फटाके खरेदी केले, एसटी स्टॉप च्या बाजूला असलेल्या वडापाव च्या गाडिवर वडापाव खाल्ले आणि घराकडे निघालो. बाजार ते घर अस २०-२५ मिनीटाच अंतर एवढंच की बाजारातून निघाल्यावर एक टेकड़ी पार क...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट