पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

इमेज
काळी विहिर (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे.) हि एक माझ्या लहानपणची सत्य घटना आहे. वडील कृषी खात्यात होते म्हणून त्यांची बदली प्रत्येक ५ वर्षाने खेड्या-पाड्यातील शेती फार्म मध्ये होत असत. ६० एकर शेती होती. हे ५वर्ष कसे गेले तेच समजले नाही, खूप मस्ती, धम्माल करायचो.. आंबे, चिंचा, सीताफळ, पेरू असे अनेक प्रकारचे फळझाडे तिथे होते. शेजारी मुकादम काका चा मुलगा बाळासाहेब माझा जिवलग मित्र झाला. आम्ही सोबत शाळा, शेतात-रानात सोबत फिरणे, खेळ-मस्ती करायचो. ५ वर्षा नंतर वडिलांची बदली राजगुरूनगर ला झाली. झालं.... त्या वेळेस घोडेगाव सोडताना खूप रडलो, लहान होतो पण थोडं-फार समजायचं. बाळा ही रडत होता. बाळा ला मी म्हणालो मी नक्की तुला भेटायला येणार, काळजी नको करुस. जवळ जवळ ८-९ वर्षाने घोडेगाव ला जायचा योगायोग आला. खूप आनंद झाला, बाळासाहेब ला भेटणार, खूप गप्पा-गोष्टी करणार असा विचार सतत येत होता. घोडेगाव जवळ जुन्नर फाट्यावर एस टी थांबली, तसा पळत पळत शेती फर्मात गेलो, खूप बदल झाला होता. ते कैवलारू घर पडक झालं होतं, त्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर दिसले की तिथे शेवंता आजी होते, त्यांनी मला पाहिल्...

जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात

इमेज
 "जगात सर्वाधिक बेरोजगारी भारतात" जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांचा दावा. भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा भक्कम असला तरीही वाढत्या विभाजक आणि ध्रुवीकरण या मुळे विकासाचा पाया खराब होत आहे. भारतात सध्या सर्वात मोठे आव्हान बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांनी पोहचला आहे, तो जगात सर्वात जास्त आहे. असे जागतिक बँकेचे माझी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी सांगितले. कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणांवर अवलंबून नसून तो राष्ट्राच्या आर्थिक यशामध्ये जनतेचा विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. सध्या भारत देशात समाज विभाजन आणि ध्रुवीकरण वाढत आहे. हे फक्त खोदजनक नाही तर देशाच्या विकासाच्या पायालाह हानी पोहोचवत आहे, असे अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी म्हटले आहे. बसू यांच्या मते, मोठा उद्योजक वर्ग, अधिक कुशल कामगार एकूण देशांतर्गत उत्पादन (जिडीपी) गुणोत्तरामध्ये जास्त गुंतवणूक यामुळे आपल्या भारताचा पाया मजबूत आहे. मात्र गेल्याकाही काळापासून कुशल कामगारांची संख्या कमी होत आहे. याचे नुकसान देशाला बसू शकतो. भारतातील महागाईचे कारण जागतिक आहे. कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धामुळे पुरवठा साख...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका जिवलग आत्म्याची गोष्ट

"कान भरणे" म्हणजे नक्की काय ? मानसशास्त्र विचार लेख

Udise plus : Import Module ( How to Import Students in Udise Plus ) Import Student - From the Academic year 2023-24 to 2024-25

APAAR ID IN UDISE PLUS PORTAL | विद्यार्थ्याचे अपार कार्ड यु-डायस प्लस पोर्टल वर तयार होणार

Classes - एका क्लासवाल्या मित्राची गोष्ट